कोरोनाच्या काळात बाहेरच्या विदारक परिस्थितीच्या भावना मांडण्याचा प्रयत्न या कवितेत केला आहे
जेव्हा सरते ओझे दुखांचे
तेव्हा साचते धुके विचारांचे
विचारे मना तूची शोधूनी पाहे
शोधता क्षणी दिसे नैराश्य सारे
नाश करोनी नैराश्याचा
लावू दिवा प्रगाढ ज्ञानाचा
जसा कवडसा चिरतो अंधाराला
तसा ज्ञानी उजाडतो अज्ञानाला
आहे आयुष्य सारे भोगण्यासाठी
हीच वेळ आहे त्याची किंमत करण्याची
होऊन एक सारे विसरून भेद भाव
करून नाश दुःखांचा ठेवुनी निरागस भाव
जाताना एव्हढेच सांगेन की
देव आहे आपल्या पाठीशी
कारण आहेत प्राण तुझ्यात आत्ताही
